सांस्कृतीक विविधता असलेल्या आपल्या देशात रक्षाबंधनाचा आजचा सण सर्वच राज्यात एकसारखा साजरा केला जातो.बहीण भावाला राखी बांधते आणि भाऊ बहीणीचे रक्षण करण्याचे वचन देतो अशी ही पवित्र परंपरा आहे.राजस्थानच्या काही प्रांतात एक वेगळी परंपरा पण आहे ज्याला लुम्बा राखी म्हटले जाते.या रिवाजानुसार घरातील नणंदा आपल्या भावाच्या पत्नीला राखी बांधतात. भावाची पत्नी ही तिच्या पतीची ‘अर्धांगिनी’ असल्याने तिला राखी बांधल्याशिवाय भावाला राखी बांधण्याचं ‘रक्षाबंधन’ पूर्णत्वाला जाणार नाही. म्हणजेच बहिणीचं रक्षण करण्याची जबाबदारी ही भावाप्रमाणेच त्याच्या पत्नीचीही असते.
जाता जाता एक नवा विचारही मांडतो आहे तो असा की आता सर्व महिला अबला नाही तर सबला झाल्या आहेत तर बहीणींनी एकमेकींना राखी बांधायची नवी प्रथा सुरु करावी का ?
राजस्थानातली लुम्बा राखीची परंपरा काय आहे ?
1 मिनिट वाचन

बोभाटा WhatsApp चॅनेल फॉलो करा!
ताज्या लेखांची माहिती थेट WhatsApp वर मिळवा.
संबंधित लेख

लाइफस्टाइल
असे हे मारुती चितमपल्ली ..!
२० जून, २०२५

लाइफस्टाइल
अदम्य साहस करणारे क्रांतिकारक उधमसिंह !!!
१३ मार्च, २०२५

लाइफस्टाइल
पेटीएम बंद पडणार आहे म्हणे, पेटीएमचा काय झोल झाला आहे ?
१२ फेब्रुवारी, २०२४

लाइफस्टाइल
पायात जोडे घालून देणारा नोकर पळाला म्हणून राज्य गेलं? वाजिद अली शाह -अवधच्या राजाची विलासी शोकांतिका!
१२ फेब्रुवारी, २०२६

